नवोदय विद्यालय Online Exam विषय:भाषा
उतारा 2.
उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा व गुण बघा.
वनस्पती प्राण्यांप्रमाणे इतरत्र फिरत नाहीत. त्यांच्यामुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमीनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरा सारखी काही मुळे अन्न साठवतात.पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते. खोड ही अन्न नलिकासुद्धा आहे. मुळा कडून ते अन्न घेते.पाने सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवशक असलेले अन्न तयार करते. बाष्प निघून जाण्यासाठी पानात छिद्रे असतात. या छिद्रमधूनच ते प्राणवायू शोषणाच्या रुपाने घेते. फुल बिया निर्माण करते आणि त्यातूनच नवीन वनस्पती वाढतात.
Go to HOME
बुद्धिमता चाचणी- भेट द्या
भाषा -भेट द्या
Question 1 of 5
खोडाला अन्ननलिका सुद्धा म्हणतात कारण ते
Super
ReplyDeleteRenuka anand Hange
DeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete